आता व्हा स्वतःच्या जमिनीचे मालक! महाराष्ट्र सरकारची ‘स्वाभिमान’ योजना.
महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन शेतमजुरांसाठी Swabhiman Yojana Maharashtra (स्वाभिमान योजना) ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. विशेषतः अनुसूचित जाती समुदायांसाठी राबवली जात असलेली ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरन आणि स्वाभीमान योजना’ ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची एक योजना आहे. भूमिहीन कामगार आणि दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि नव-बौद्धांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या […]